महाराष्ट्रात जंगलराज निर्माण झाले असून, दिल्लीत आज महाराष्ट्राची चर्चा जंगलराज म्हणून होत आहे, हे अत्यंत दुर्दैवी आहे. भाजपाने राज्याला कलंकीत करण्याचे काम केले असून, सत्तेसाठी दहशत निर्माण करण्याचे कार्य थांबवले पाहिजे. राज्यातील कायदा आणि सुव्यवस्था … नाना पटोले म्हणाले…”जंगलराजाने महाराष्ट्राला कलंकीत केलं, जनतेच्या समस्यांकडे सरकारचे दुर्लक्ष”Read more
sarapanch सरपंच
“संतोष देशमुख हत्येवर सुरेश धस यांचा धक्कादायक गौप्यस्फोट, व्हिडीओ कॉलने उलगडल मोठ रहस्य!”
मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या निर्घृण हत्येवरून बीड जिल्ह्यात राजकारण तापले आहे. विरोधी पक्ष सत्ताधाऱ्यांवर आरोप करत आहेत. बीड जिल्ह्यातील भाजपचे आमदार सुरेश धस यांनी टीव्ही 9 मराठीशी बोलताना गंभीर आरोप केले आहेत. “तुम्ही नाव … “संतोष देशमुख हत्येवर सुरेश धस यांचा धक्कादायक गौप्यस्फोट, व्हिडीओ कॉलने उलगडल मोठ रहस्य!”Read more