विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर ठाकरे गटासाठी संकटे वाढतच आहेत. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी पक्षाने जोरदार तयारी सुरू केली असली, तरी नेत्यांची आणि कार्यकर्त्यांची गळती काही थांबताना दिसत नाही. परभणी, छत्रपती संभाजीनगर, मुंबई, कल्याण, ठाणे, भिवंडी … “आता बोलू नका, आपले काम सुरु आहे”; ऑपरेशन टायगरवर एकनाथ शिंदेंचा मोठा इशाराRead more