झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांनी केंद्र सरकारवर गंभीर आरोप करत इशारा दिला आहे की, जर झारखंडला मिळणारे १.३६ लाख कोटी रुपये केंद्र सरकारने दिले नाहीत, तर संपूर्ण देश अंधारात जाईल. हे त्यांनी झारखंड मुक्ती मोर्चाच्या … “झारखंडचे हक्काचे पैसे न मिळाल्यास देश अंधारात जाईल, हेमंत सोरेन यांचा इशारा”Read more