नाना पटोले म्हणाले…”जंगलराजाने महाराष्ट्राला कलंकीत केलं, जनतेच्या समस्यांकडे सरकारचे दुर्लक्ष”

नाना पटोले म्हणाले…”जंगलराजाने महाराष्ट्राला कलंकीत केलं, जनतेच्या समस्यांकडे सरकारचे दुर्लक्ष”

महाराष्ट्रात जंगलराज निर्माण झाले असून, दिल्लीत आज महाराष्ट्राची चर्चा जंगलराज म्हणून होत आहे, हे अत्यंत दुर्दैवी आहे. भाजपाने राज्याला कलंकीत करण्याचे काम केले असून, सत्तेसाठी दहशत निर्माण करण्याचे कार्य थांबवले पाहिजे. राज्यातील कायदा आणि सुव्यवस्था … नाना पटोले म्हणाले…”जंगलराजाने महाराष्ट्राला कलंकीत केलं, जनतेच्या समस्यांकडे सरकारचे दुर्लक्ष”Read more

“डॉ. मनमोहन सिंग यांच्या अंत्यसंस्कारासाठी भाजपाने राजघाटावर जागा न दिल्याचा कॉँग्रेसचा आरोप”

“डॉ. मनमोहन सिंग यांच्या अंत्यसंस्कारासाठी भाजपाने राजघाटावर जागा न दिल्याचा कॉँग्रेसचा आरोप”

डॉ. मनमोहन सिंग यांचे निधन हे देशासाठी एक मोठे शोकास्पद घटना आहे. पंतप्रधान म्हणून त्यांनी देशाच्या आर्थिक स्थितीला नवीन दिशा दिली आणि आर्थिक शिस्त प्रस्थापित केली. गरिबीतून सुरुवात करून बुद्धिमत्तेच्या आधारावर त्यांनी पंतप्रधानपदापर्यंतचा प्रवास केला. … “डॉ. मनमोहन सिंग यांच्या अंत्यसंस्कारासाठी भाजपाने राजघाटावर जागा न दिल्याचा कॉँग्रेसचा आरोप”Read more

“महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्नावरून नाना पटोलेंची पंतप्रधान मोदींवर टीका; म्हणाले…”

“महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्नावरून नाना पटोलेंची पंतप्रधान मोदींवर टीका; म्हणाले…”

कर्नाटक सरकारच्या हिवाळी अधिवेशनाला आज सुरुवात झाली असून, याच दिवशी महाराष्ट्र एकीकरण समितीने याच दिवशी मराठी भाषकांचा महामेळावा आयोजित केला. मात्र, कर्नाटक पोलिसांनी या कार्यक्रमाला परवानगी नाकारली, ज्यामुळे महाराष्ट्र- कर्नाटक सीमेवर तणाव निर्माण झाला. या … “महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्नावरून नाना पटोलेंची पंतप्रधान मोदींवर टीका; म्हणाले…”Read more

“अबू आझमींचा संताप का वाढला? उद्धव ठाकरेंवर केले गंभीर आरोप!”

“अबू आझमींचा संताप का वाढला? उद्धव ठाकरेंवर केले गंभीर आरोप!”

महाविकास आघाडीला विशेष अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी मोठा धक्का बसला आहे. समाजवादी पार्टीने मविआतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबत सपाचे आमदार अबू आझमी यांनी घोषणा केली असून, महाविकास आघाडीवर गंभीर आरोप केले आहेत. त्यांनी उद्धव … “अबू आझमींचा संताप का वाढला? उद्धव ठाकरेंवर केले गंभीर आरोप!”Read more

सोलापुरात महविकास आघाडीचं बिनसलं? आम्हाला जागा दिली नाही तर इतरही जागा पडणार, पदाधिकाऱ्याचा इशारा

सोलापुरात महविकास आघाडीचं बिनसलं? आम्हाला जागा दिली नाही तर इतरही जागा पडणार, पदाधिकाऱ्याचा इशारा

सध्या आगामी विधानसभा निवडणुकीची चर्चा आपल्याला सगळीकडे पाहायला मिळत आहे. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नेत्यांनी दौरे सुरु केले आहे. जनसामान्य लोकांमध्ये जाऊन नेते सभा घेत आहे. लोकसभा निवडणुकीत महायुतीला अपेक्षित नसणारा पराभव मिळाला होता त्यामुळे विधासभा … सोलापुरात महविकास आघाडीचं बिनसलं? आम्हाला जागा दिली नाही तर इतरही जागा पडणार, पदाधिकाऱ्याचा इशाराRead more