महाराष्ट्रात जंगलराज निर्माण झाले असून, दिल्लीत आज महाराष्ट्राची चर्चा जंगलराज म्हणून होत आहे, हे अत्यंत दुर्दैवी आहे. भाजपाने राज्याला कलंकीत करण्याचे काम केले असून, सत्तेसाठी दहशत निर्माण करण्याचे कार्य थांबवले पाहिजे. राज्यातील कायदा आणि सुव्यवस्था … नाना पटोले म्हणाले…”जंगलराजाने महाराष्ट्राला कलंकीत केलं, जनतेच्या समस्यांकडे सरकारचे दुर्लक्ष”Read more
maharashtra महाराष्ट्र
“छगन भुजबळांच्या नाराजीवर प्रफुल्ल पटेलांचं स्पष्टीकरण; आम्ही एकत्र बसून मार्ग काढू”
अजित पवारांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये छगन भुजबळ यांना मंत्रिमंडळात स्थान न मिळाल्याने ते नाराज झाले आहेत. त्यांनी ही नाराजी खुल्या पद्धतीने व्यक्त केली आहे. त्यामुळे भुजबळ आगामी शिर्डी अधिवेशनात कशी भूमिका मांडतात, याकडे सर्वांचे लक्ष … “छगन भुजबळांच्या नाराजीवर प्रफुल्ल पटेलांचं स्पष्टीकरण; आम्ही एकत्र बसून मार्ग काढू”Read more
“विनायक राऊतांचा भाजपावर जोरदार हल्ला; एकनाथ शिंदे यांच्यावर अनेक घोटाळ्यांचे आरोप”
महाराष्ट्रापासून दिल्लीपर्यंत पसरलेल्या भाजपाच्या अधिवेशनात शिर्डीमध्ये गृहमंत्री अमित शाह यांनी विशेषतः उद्धव ठाकरे यांच्यावरच टीका केली. यावर ठाकरे गटाचे नेते विनायक राऊत यांनी प्रतिक्रिया देताना सांगितले, “भाजपाचे हे दुर्दैव आहे की त्यांना गृहमंत्री अमित शाह … “विनायक राऊतांचा भाजपावर जोरदार हल्ला; एकनाथ शिंदे यांच्यावर अनेक घोटाळ्यांचे आरोप”Read more
“राष्ट्रवादीच्या पराभवानंतर जयंत पाटील आक्रमक; कार्यकर्त्यांना स्थानिक निवडणुकीसाठी तयारी करण्याचे निर्देश”
शरदचंद्र पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत मोठा धक्का बसला. या निवडणुकीत त्यांना अवघ्या १० जागांवर समाधान मानावे लागले. या अपयशामुळे पक्षात निराशेचे वातावरण आहे तसेच नेतृत्वाबाबत चर्चा वाढल्या आहेत. उपमुख्यमंत्री अजित … “राष्ट्रवादीच्या पराभवानंतर जयंत पाटील आक्रमक; कार्यकर्त्यांना स्थानिक निवडणुकीसाठी तयारी करण्याचे निर्देश”Read more
“वाल्मिक कराडच्या अटकेआधी जितेंद्र आव्हाडांचा सरकारवर गंभीर आरोप”
बीड आणि परभणी येथील प्रकरणावरून महाविकास आघाडी आणि इतर विरोधक महायुती सरकारला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न करत आहेत. विशेषतः वाल्मीक कराडच्या अटकेवरून महायुती सरकारवर हल्लाबोल सुरू झाला आहे. शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड सातत्याने … “वाल्मिक कराडच्या अटकेआधी जितेंद्र आव्हाडांचा सरकारवर गंभीर आरोप”Read more
“डॉ. मनमोहन सिंग यांच्या अंत्यसंस्कारासाठी भाजपाने राजघाटावर जागा न दिल्याचा कॉँग्रेसचा आरोप”
डॉ. मनमोहन सिंग यांचे निधन हे देशासाठी एक मोठे शोकास्पद घटना आहे. पंतप्रधान म्हणून त्यांनी देशाच्या आर्थिक स्थितीला नवीन दिशा दिली आणि आर्थिक शिस्त प्रस्थापित केली. गरिबीतून सुरुवात करून बुद्धिमत्तेच्या आधारावर त्यांनी पंतप्रधानपदापर्यंतचा प्रवास केला. … “डॉ. मनमोहन सिंग यांच्या अंत्यसंस्कारासाठी भाजपाने राजघाटावर जागा न दिल्याचा कॉँग्रेसचा आरोप”Read more
“संतोष देशमुख हत्येप्रकरणी छत्रपती संभाजीराजे यांनी धनंजय मुंडेचा मागितला राजीनामा”
मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांचे अपहरण आणि हत्या प्रकरण राज्यभर गाजले आहे. सीआयडीकडे तपास सोपविल्यानंतर, पीडित कुटुंबीय आणि गावकऱ्यांना सीआयडीचे अधिकारी भेटले नाहीत, ज्यामुळे ते नाराज झाले आहेत. महाविकास आघाडी आणि विरोधकांनी या प्रकरणावर … “संतोष देशमुख हत्येप्रकरणी छत्रपती संभाजीराजे यांनी धनंजय मुंडेचा मागितला राजीनामा”Read more
“लाडकी बहीण योजनेवर उद्धव ठाकरेंचा प्रहार; पैसे सरसकट महिलांच्या खात्यात जमा करा!”
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत लाडकी बहीण योजना महायुती सरकारसाठी एक मोठा गेमचेंजर ठरली. या योजनेमुळे सरकारला मोठे यश मिळाले, पण निवडणुकीचा निकाल लागल्यानंतरही महिलांच्या खात्यात या योजनेचे पैसे जमा झालेले नाहीत. यावर शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख … “लाडकी बहीण योजनेवर उद्धव ठाकरेंचा प्रहार; पैसे सरसकट महिलांच्या खात्यात जमा करा!”Read more
“फडणवीस यांच्या सागर बंगल्यावर शिंदे गट आणि मनसेच्या नेत्यांची धावपळ; मंत्र्यांच्या शपथविधीपूर्वी तीव्र घडामोडी!”
महाराष्ट्रात विधानसभेच्या निकालानंतर १२ दिवसांनी सरकार स्थापन झाले. मात्र, मंत्री मंडळाचा विस्तार अद्याप बाकी आहे. शिंदे गटातील आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादीत मंत्री पदासाठी आमदारांची धावपळ सुरू झाली आहे. रविवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विजयी … “फडणवीस यांच्या सागर बंगल्यावर शिंदे गट आणि मनसेच्या नेत्यांची धावपळ; मंत्र्यांच्या शपथविधीपूर्वी तीव्र घडामोडी!”Read more
“राज्यमंत्रिमंडळ विस्ताराची तयारी अंतिम टप्प्यात, नागपुरात मंत्र्यांसाठी बंगले सज्ज”
विधानसभा निवडणुकीत राज्यात महायुतीला स्पष्ट बहुमत प्राप्त झाले. महायुतीचे एकूण 231 उमेदवार निवडून आले, त्यामध्ये भाजपला 132 जागा मिळाल्या, ज्यामुळे तो महाराष्ट्रातील सर्वात मोठा पक्ष ठरला. शिवसेना शिंदे गटाने 57 जागा जिंकल्या, तर अजित पवार … “राज्यमंत्रिमंडळ विस्ताराची तयारी अंतिम टप्प्यात, नागपुरात मंत्र्यांसाठी बंगले सज्ज”Read more