शरदचंद्र पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत मोठा धक्का बसला. या निवडणुकीत त्यांना अवघ्या १० जागांवर समाधान मानावे लागले. या अपयशामुळे पक्षात निराशेचे वातावरण आहे तसेच नेतृत्वाबाबत चर्चा वाढल्या आहेत. उपमुख्यमंत्री अजित … “राष्ट्रवादीच्या पराभवानंतर जयंत पाटील आक्रमक; कार्यकर्त्यांना स्थानिक निवडणुकीसाठी तयारी करण्याचे निर्देश”Read more
jayant patil जयंत पाटील
“करेक्ट कार्यक्रम’वरून अजित पवारांचा जयंत पाटलांवर टोकदार टोला, म्हणाले ‘कधीतरी…'”
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना “टप्प्यात आलं की करेक्ट कार्यक्रम” या प्रसिद्ध डायलॉगवर डिवचले आहे. निवडणुकीच्या निकालानंतर ईव्हीएमवरील संशयावर बोलताना अजित पवारांनी माळशिरस येथील मारकडवाडीत सुरू असलेल्या आंदोलनाचीही उल्लेख केला. … “करेक्ट कार्यक्रम’वरून अजित पवारांचा जयंत पाटलांवर टोकदार टोला, म्हणाले ‘कधीतरी…'”Read more
जयंत पाटील यांनी दिली अजित पवारांच्या मागणीवर प्रतिक्रिया म्हणाले…
आगामी विधानसभा निवडणुका आता जवळ आल्या आहेत. त्यामुळे सध्या मुख्यमंत्री कोण होणार यावरून महायुती आणि महाविकास आघाडीत वाद सुरु झाले आहेत. अशातच राज्याचे उमुख्यमंत्री अजित पवार यांनी मुख्यमंत्री पदाची इच्छा असल्याचे सांगितले. भाजपचे नेते अमित … जयंत पाटील यांनी दिली अजित पवारांच्या मागणीवर प्रतिक्रिया म्हणाले…Read more